महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची पायमल्ली थांबण्यासाठी गोरक्षकांनी दिले निवेदन
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव याठिकाणी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. हा बाजार फक्त शेतकरी आणि शेतकरी यांच्या करिता असतो परंतु कसाई मोठ्याप्रमाणात येऊन देशी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जातात. बकरी ईदच्या…