Category: आर्टिकल्स & विचार

आर्टिकल: गाय माय हाय…पण कोणाची?…

( नामदार सुधीर मुनगंटीवार (वंदे मातरम मंत्री ) यांनी नुकतीच शहरातील अशा 78 उद्योजकांसोबत गुप्त बैठक घेतली जे उद्योजक अनेक वर्षांपासून महापालिकेच्या आरक्षित शेकडो कोटींच्या भूखंडावर अतिक्रमन करून आपला व्यवसाय…

…आणि किल्लारीत पोहोचणारा पहिला पत्रकार ठरलो

३० सप्टेंबर १९९३ ही तारीख आणि पहाटेचे ४ वाजून २ मिनिटांची वेळ मी कधीच विसरू शकणार नाही, पत्रकारितेचे शिक्षण घेऊन २९ सप्टेंबरला मी लातूरच्या *दैनिक एकमत* मध्ये उपसंपादक म्हणून रुजू…

आर्टिकल: म्हणून आमचे महामार्ग मृत्यूमार्ग बनलेत – महेश म्हात्रे

“मोटार कारमधे मागच्या सीटवर बसलेल्यांसाठीही सीटबेल्ट लावण्याची सक्ती करण्याचा कायदा लवकरच केला जाणार” : नितीन गडकरी कायदा हा केवळ फायदा घेण्यासाठीच असतो, पाळण्यासाठी नसतो, असे मानणाऱ्या अशिक्षित आणि सुशिक्षित लोकांवर…

राज्यपाल कोश्यारीजी, तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी, १. तुम्ही म्हणताय महाराष्ट्रातून गुजराती, राजस्थानी बाजूला झाले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही. याचा अर्थ काय? तुम्हाला मराठी माणूस म्हणजे भिकारी, कर्तृत्वशून्य वाटतो का? २. तुमच्या…

लाईक अँड शेअरचा आर्थिक डोलारा, भाईगिरी ते सॉफ्ट पॉर्न सर्वकाही सिंगल क्लिकवर

रोहित_आठवले फेसबुक-इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईगिरी करणारी दोन प्रकरण नुकतीच पुढे आली. तर याच माध्यमातून कॉलेजिअन्संना रस्त्यावर उतरविणारा भाऊही नावाजला गेला. परंतु, या सगळ्यांच्या पोस्टला होणारा लाईक अँड शेअरचा…

Mahadaji Shinde: महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे इंग्रज भारतात 50 वर्ष उशीराने सत्तेत आले – डॉ. सदानंद मोरे

Capture of Delhi (1771): पानिपतच्या पराभवाचा कलंक मराठ्यांनी अवघ्या दहा वर्षात पुसून काढला. 10 फेब्रुवारी 1771 साली मराठ्यांनी महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकावला. महादजी शिदेंच्या कर्तबगारीमुळेच इंग्रजांची भारतातील…

अपघातानंतर “वायसीएम”मध्ये घात कोणाचाही ‘आधार’ अंथरुणाला खिळून राहू नये

रोहित आठवले युवकाचा अपघात होतो.. शस्त्रक्रिया करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगितले गेल्याने पोटच्या गोळ्याला पुन्हा उभे करण्यासाठी आईची धडपड सुरू होते. परंतु, आपल्या जखमी मुलाला ओरबडण्यास “वायसीएम”ची श्वापद सज्ज असल्याचे पाहून…

…आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी सांगत होते

लतादीदी आणि पिंपरी-चिंचवड.. ( *कोणत्याही नैराश्याला फक्त त्यांचा आवाज भेदू शकत होता आणि पूढेही भेदत राहील…* …आणि त्या दोघी दीदी 32 वर्षा नंतर एका व्यासपीठावर आल्या, भाऊसाहेब भोईर दिदींच्या आठवणी…

भक्ती महात्म्य

मनुष्य भक्ती करायला लागला की , तो देवाच्याच प्रेमात आकंठ बुडून जातो. त्याला इतर काही सुचतच नाही. मग तो प्रापंचिक कर्मे जरुरीप्रमाणे करतो पण कशी तर कर्तव्य म्हणून. त्यातून आपल्याला…

आर्टिकल्स: सुखाचा शोध

https://www.youtube.com/channel/UCCtzjU_bsdm0cKxxsieDSEg *“आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती, त्यांच्या आयुष्यासाठी स्वतः जबाबदार आहे हे समजायला प्रत्येकालाच बराच वेळ लागतो. आयुष्य संपूर्णत्वाकडे जातांना आपल्या पैलतीरावर जाण्याचा प्रवास सुरू झाला की आपल्याला आयुष्यातील माझी महत्त्वाचे…

Open chat
1
Is there any news?